Waghal the wonderful town

Waghal the wonderful town वरुडातील महत्त्वाचे गाव

07/01/2018
03/04/2017

*३ एप्रिल १६८०* याच तारखेला,
महाराष्ट्राच्या रयतेचे राजे,
*छत्रपती श्री शिवाजी महाराज* आपल्या
सर्वांणा पोरकं करुन निघुन गेले.
*शिवाजी महाराज दुर्गावर*
*जन्मले...*
*दुर्गावर विसंबले.....*
व अखेर *दुर्गावरच विसावले...*
*महाराज दुर्गपती होते*
*म्हणूनच छत्रपती झाले.*
हिंदुस्तानच्या इतिहासाने अनुभवलेल्या सर्वात
मोठ्या व थरारक क्रांतिपर्वाचे महानायक
*छत्रपती श्री शिवाजी महाराजांना
स्मृतिदिनी*
*त्रिवार मानाचा मुजरा..!*
*जय श्री शहाजीराजे।।*
*जय जिजाऊ।।*
*जय शिवराय।।*
*जय शंभुराजे।।*

04/03/2017

यूपी में आखिरी चरण के लिए मतदान
बाकी है।दलित शोध छात्र रोहित वेमुला के बाद कोल्हापुर में
प्रखर अंबेडकरी विचारक किरवले की हत्या हो
गयी।इससे ज्यादा खतरनाक बात यह है कि उज्जैन में
आरएसएस ने गुजरात में हजारों मुसलमानों के कत्लेआम का इकबालिया
बयान जारी करते हुए केरल के मुख्यमंत्री के
सर पर एक करोड़ के इनाम का ऐलान कर दिया है।
कलबुर्गी,पानेसर,दाभोलकर के बाद रोहित वेमुला
की हत्या और नजीब की
गुमशुदगी के साथ किरवले की हत्या को जोड़कर
देखें तो साफ तौर पर आरएसएस ने गुजरात नरसंहार दोहराने का
अल्टीमेटम जारी कर दिया है और बहुजनों को
भी चचेतावनी दे दी है कि अब
हिंदूराष्ट्र में अंबेडकर विमर्श के लिए कोई जगह नहीं है।
जाहिर है कि केंद्र या राज्य में सत्ता हासिल करने या विशुध
राजनीति या राजकाज से गांधी के हत्यारे कतई
खुश नहीं हैं।वे राम राज्य से कम कुछ नहीं
चाहते। रोहित के बाद किरवले की हत्या मनुस्मृति लागू करने
के लिए भारतीय जनता के खिलाफ संघ परिवार की
खुली युद्ध घोषणा है।
चंद्रावत ने जिस तरह आम सभा में गुजरात में हजारों मुसलमानों
को मौत के घाटउतारने का ऐलान किया है,यह गांधी के हत्यारे
नाथूराम गोडसे के महिमामंडन का असल एजंडा है।
चुनाव जीतने वाली स्थिर सरकार जिसे
इशारे पर चल रही हो,वह अचानक इतना ज्यादा आक्रामक
तेवर में आ जाये तो समझिये बहुत घनघोर संकट है।
जिस तरह विद्यार्थी परिषद ने दिल्ली
में उधम मचाया और उसके बाद कोलकाता में भी वह सड़क
पर बवाल खड़ा करने के मूड में है,जिस तरह केरल के
मुख्यमंत्री के सर पर इनाम एक करोड़ का ऐलान करते हुए
आरएसएस के सिपाहसालार ने अमेरिका और भारतीय न्याय
प्रणाली की क्लीन चिट को हाशिये
पर रखकर सीना ठोंककर कह दिया कि संघ ने गुजरात में हजारों
मुसलमानों को कब्रिस्तान में भेज दिया।
इस ऐलान के बाद केरल के पलक्कड़ में तीन वाम
कार्यकर्ताओं पर हमले भी हो गये।संघ परिवार इस इकबालिया
बयान से पल्ला झाड़ने के लिए चंद्रावत को उनकी
जिम्मेदारी से मुक्त कर दिया है,लेकिन अभी तक
मध्यप्रदेश सरकार ने उनके खिलाफ कोई कार्रवाई नहीं
की है।
इसी के मध्य कोल्हापुर से खबर
आयी है कि कामरेड गोविन्द पानसरे के बाद अज्ञात हत्यारों ने
आज सुबह कोल्हापुर वि वि में मराठी विभाग के पूर्व
अध्यक्ष डॉ कृष्णा किरवले की उन्हीं के घर में
घुस कर हत्या कर दी । डॉ किरवले अपने प्रखर
अम्बेडकरवादी विचारों के लिए जाने जाते थे ।
खबरों के मुताबिक इस नृशंस हत्या का पैटर्न वही
है जो हत्यारों ने क्रमशः डॉ नरेंद्र दाभोलकर, कॉ गोविन्द पानसरे और प्रो
एम एम कलबुर्गी की हत्या के समय अपनाया
था ।
गौरतलब है कि इन तीनों प्रकरणों में हत्यारे
अभी तक पकडे नही गये हैं और समाज के
प्रगतिशील बौद्धिक नेतृत्व को हत्या जैसे हिंसक
तरीकों से खामोश किये जाने की कोशिशें एक लंबे
अरसे से जारी है।
इंडियन एक्सप्रेस ने चंद्रावत के कारनामे का ब्यौरा देते हुए
हैरत जताया कि उन्हें अभीतक गिरफ्तार क्यों
नहीं किया है।इंडियन एक्सप्रेस के मुताबिकः
Standing before a heaving crowd of Hindutva
supporters in Ujjain on Wednesday, RSS leader
Kundan Chandrawat made a frank admission: His
"Hindu society" had sent thousands of Muslims to
their deaths during the polarizing Gujarat riots.
His admission, anchored in rhetoric, had macabre
overtones.
At an event organized by the local Janadhikar
Samiti, Chandrawat had launched a scathing attack
on the Kerala Chief Minister Pinarayi Vijayan,
alleging that Vijayan was responsible for the
deaths of the RSS activists in Kerala. Enraged and
excited, Chandrawat asked for Vijayan's head: "I,
Dr Kundan Chandrawat, declare from this dais – I
have wealth that is why I say this… property worth
more than Rs 1 crore. Cut off Vijayan's head, and
bring it to me, I will transfer my house and assets
in your name! Such traitors don't have the right to
live in the country. Such traitors don't have the
right to murder democracy!" Leaning
intimidatingly over the podium, his voice roared.
"Have you forgotten Godhra? You killed 56, we
sent 2000 to the graveyard," referring to the
colossal anti-Muslim pogrom that left Gujarat
scarred in 2002. In response, Chandrawat received
a resounding applause.

महाराष्ट्रावर पांच सुलतानी सत्ता जरबेने हुकमत गाजवीतहोत्या.दिल्लीचा मोगल सुल्तान,विजापूरचा आदिलशाही सुल्तान,गोव्याचा फिर...
29/01/2017

महाराष्ट्रावर पांच सुलतानी सत्ता जरबेने हुकमत गाजवीत
होत्या.
दिल्लीचा मोगल सुल्तान,विजापूरचा आदिलशाही सुल्तान,
गोव्याचा फिरंगी गोरंदर,जंजिऱ्याचा सिद्धी आणि वर्धा व
गोदावरीच्या दुआबावर कुतुबशहा. गुलामगिरी विरुद्ध अक्षर
उच्चारायची कुणाला शहामत नव्हती.
आणि सह्याद्रीच्या खोऱ्यात १५ वर्षांचा बाळ शिवबा डोक्यात वेड घेऊन
बसला होता की......
मी स्वराज्य मिळवीन !
पाच अजगरांच्या विळख्यातून माझी दौलत मी
सोडवीन!
१९ फेब्रुवारी
# माझा_राजा
# शिवराय_मना_मनात
# शिवजयंती_घरा_घरात

18/01/2017

good morning friends

15/08/2016

खरच आपला देश स्वतंत्र झालाय का...????₹₹
कारण 16ऑगष्ट 1947 ला अण्णाभाऊ साठे म्हणाले होते ये आझादी झूठी है देश कि जनता भूकि है!!! आणि मला वाटत सत्तेच फक्त हस्तांतरण झालय. इंग्रजांकडून
ब्राम्हणांकडे!!! कारण करारनाम्यावर फक्त माउंटबॅटन आणि पंडित नेहरू यांच्या सह्या आहेत. आणि भारतात स्वातंत्र्यासाठी दोन समांतर जनांदोलन चालू होती ती म्हणजे इथल्या मूलनिवासी बहुजनांच ब्राम्हणी जोखडातून मुक्त होण्यासाठी .आणि ब्राम्हणांच इंग्रजांच्या ताब्यातून परत पेशवाई आणण्यासाठी. तस पहायला गेलं तर या देशावर मोगलांनी जवळपास 650 वर्ष राज्य केलं पण एकाही ब्राम्हणान यांच्या विरोधात कधीच आंदोलन केल्याचं ऐकवीत नाही. याच एकमेव कारण म्हणजे मोगलांच्या सत्तेत साडेतीन टक्के ब्राम्हणांना 38 टक्के वाटा होता बाबराने तस मृत्युपत्रच तयार केलं होत. "यहाँपर राज मजबूत करना है तो ब्राम्हणों के साथ मिलकर करो " असा सल्ला बाबराने दिला होता आणि यातील अकबर तर नक्की मुस्लिम होता का असा प्रश्न मला आजही पडतो कारण अकबराचे सगळे मंत्री ब्राम्हणच होते.
तस पाहायला गेलं तर इंग्रज भारतात आले हे खूपच चांगलं झालं कारण 129 वर्ष राज्य केलं इंग्रजांनी इथे त्यांनि बहुजनांसाठी विश्वविद्यालय स्थापन केली इंग्रजांनी आपाल्याला संपत्ती जमवण्याचा अधिकार दिला नोकऱ्या दिल्या शिक्षण दिल समानता दिली आणि पेशव्यांनि म्हणजे इथल्या ब्राम्हणांनी काय केलं आपल्याच माणसाच्या तोंडाला गाडगे व पाठीला झाडू बांधला .आणि साडेतीन टक्के आजही आपल्यावर राज्य करत आहेत हे कधीतरी ध्यानात घ्या. हे जे स्वतंत्र आपल्याला दिलय ते नकलीच आहे. आजही ब्राम्हण आपल्याला शुद्रच मानतात अल्पसंख्यांक असलेले ब्राम्हण हिंदू धर्माचा बुरखा पांघरून आम्हाला मूर्ख बनवत आहेत. आम्ही इकडे स्वतन्त्रदिन साजरा करतोय परेड काढतोय जोपर्यंत आपण इथला बहुजन समाज राज्यकर्ती जमात बनत नाही तोपर्यंत आपण इथल्या ब्राम्हणी व्यवस्थेचे गुलामच आहोत .
स्वतन्त्र नाहीच कारण ये आझादी झूठी है देश कि जनता भूखी है!!!!!!

Celebrating bhim jayanti 125 in
14/04/2016

Celebrating bhim jayanti 125 in

23/04/2015

We got the win in Gram pnchayat election 2015 . Our all candidates are elected in the election. Congratulation to all winner.

कोण कोण येणार रे चित्रपट बघायला coment box मध्ये लिहा
19/01/2015

कोण कोण येणार रे चित्रपट बघायला coment box मध्ये लिहा

Address

Waghal01@gmail. Com
Com
TALUKA:WARUD,POST:GADEGAON,DIST:AMRAVATI,PINNO.:444906

Alerts

Be the first to know and let us send you an email when Waghal the wonderful town posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share