API Amol Gunde

API Amol Gunde Police Officer At Maharashtra police department

आमचे मार्गदर्शक श्री मनोज राऊत सर (उपमुख्य कार्यकारी अधिकारी )यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील मेरिट मधील विद्यार्थ्यांना...
29/05/2026

आमचे मार्गदर्शक श्री मनोज राऊत सर (उपमुख्य कार्यकारी अधिकारी )यांच्या संकल्पनेतून

तालुक्यातील मेरिट मधील विद्यार्थ्यांना एक दिवसाचा सरपंच व्हायची संधी.....
आजचा विद्यार्थी उद्याचा लोकप्रतिनिधी
भविष्य तुमचे आमचे समृद्ध लोकशाहीचे..
#पंचायतराज



Manoj Raut❤️

छत्तीसगड सीमेवर शस्त्रास्त्र कारखान्याचा पर्दाफाश !ऑपरेशन अंतिम प्रहार : माओवाद्यांना जवानांचा आणखी एक धक्का..
29/05/2026

छत्तीसगड सीमेवर शस्त्रास्त्र कारखान्याचा पर्दाफाश !

ऑपरेशन अंतिम प्रहार : माओवाद्यांना जवानांचा आणखी एक धक्का..

सार्वजनिक आरोग्य विभागात आठ हजार पदांची होणार भरती.
28/05/2026

सार्वजनिक आरोग्य विभागात आठ हजार पदांची होणार भरती.

♦️नगरपरिषद गट-क आणि गट-ड भरती. शेवटच्या टप्प्यात आली कार्यवाही पूर्ण..जून मध्ये जाहिरात येईल ...👉 पुढील 2 दिवसात बिंदुना...
27/05/2026

♦️नगरपरिषद गट-क आणि गट-ड भरती.
शेवटच्या टप्प्यात आली कार्यवाही पूर्ण..
जून मध्ये जाहिरात येईल ...

👉 पुढील 2 दिवसात बिंदुनामावली तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जून महिन्यात जाहीरात येण्याची दाट शक्यता..

✅RTO AMVI जागा वर्गीकरण सहायक मोटार वाहन निरीक्षक
27/05/2026

✅RTO AMVI जागा वर्गीकरण
सहायक मोटार वाहन निरीक्षक

25/05/2026

📌ग्राम महसूल अधिकारी तथा तलाठी संवर्गाचे मागणीपत्र MPSC कडे जायला सुरुवात झालेली आहे....👍🏻

2000+ जागा येण्याची शक्यता

25/05/2026

आंबेनळी घाटात भीषण अपघात; स्कॉर्पिओ 1800 फूट दरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू...

मृतांना भावपुर्ण श्रद्धांजली 😌👏

24/05/2026

पेट्रोल-डिझेल दरवाढीची आणि तुटवडा चर्चा सुरू झाली... आणि अनेक लोकांनी गरजेपेक्षा जास्त साठवणूक सुरू केली.पण इथेच समाजाची खरी मानसिकता दिसते.कारण संकट आलं की काही लोक "सगळ्यांना कसं मिळेल?”हा विचार करत नाहीत...तर "आधी मला मिळालं पाहिजे" या विचाराने वागू लागतात.आणि याच गोष्टीतून पंपांवर गर्दी, भांडणं आणि कृत्रिम टंचाई निर्माण होते.हे नवीन नाही...कोरोनाच्या काळातही आपण पाहिलं होतं - लोकांनी sanitizer, औषधं, oxygen यांचीही गरजेपेक्षा जास्त साठवणूक केली. परिणाम काय झाला?ज्याला खरंच गरज होती,त्याच्यापर्यंत गोष्टी उशिरा पोहोचल्या.संकट फक्त महागाईमुळे वाढत नाही,तर समाजातील स्वार्थी मानसिकतेमुळेही वाढतं.कारण जर प्रत्येक जण फक्त स्वतःचाच विचार करायला लागला,तर सर्वात मोठं नुकसान सामान्य आणि गरजू माणसाचंच होतं.समाज ,देश फक्त पैशाने मजबूत होत नाही,
तर संकटात एकमेकांचा विचार करणाऱ्या मानसिकतेने मजबूत होतो

Address

Nanded

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when API Amol Gunde posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to API Amol Gunde:

Share