Republican Yoddha

Republican Yoddha Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Republican Yoddha, Social service, at post kusumbi, Satara.

१५ डिसेंबर १७४९ रोजी शाहू महाराजांचे निधन झाले. त्यामुळे मराठा साम्राज्यामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली.कारण त्यांना स्वत...
10/06/2026

१५ डिसेंबर १७४९ रोजी शाहू महाराजांचे निधन झाले. त्यामुळे मराठा साम्राज्यामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली.कारण त्यांना स्वतःचा थेट वारस (पुत्र) नव्हता. शाहू महाराजांच्या मृत्यू पूर्वी महाराणी ताराबाईंनी रामराजे हे आपले नातू (शिवाजी ७ वे यांचे पुत्र) असल्याचे सांगुन त्यांना सातरच्या गादीचा पुत्र म्हणून पुढे केले. त्या नुसार रामराजे सातारच्या गादीवर बसले.पण गादीवर बसल्या नंतर महाराणी ताराबाई आणि नवीन छत्रपती रामराजे यांच्यात मतभेद सुरु झाला.सातारच्या दरबारातील अंतर्गत गटबाजीने पुन्हा एकदा हिंसक वळण घेतले होते. छत्रपती शाहू महाराजांच्या मृत्यू नंतर मराठा साम्राज्यात अशी काही घटना घडली ज्याने इतिहास कायमचाच बदलला.

⚓ १५ सप्टेंबर १७५० सांगोला करार. ⚓

कागदाच्या एका कपट्याने बदलला स्वराज्याचा पट. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे नानासाहेब पेशवे आणि छत्रपती रामराजे यांच्यात हा अधिकृत करार झाला. या करारा नुसार छत्रपतींनी मराठा साम्राज्याचे सर्व अधिकृत प्रशासकीय,लष्करी आणि आर्थिक अधिकार अधिकृतपणे पेशव्यांच्या स्वाधीन केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेले अष्टप्रधान मंडळ या करारा नंतर केवळ कागदावरच राहीले आणि सर्व खात्यांचे प्रमुख थेट पेशव्यांनाच उत्तरदायी बनले.सांगोला करारा नंतर छत्रपती हे केवळ मराठा साम्राज्याचे धार्मिक आणि आध्यात्मिक प्रमुखच राहिले. राजाची सही आणि शिक्का ( सिक्का - कट्यार ) महत्वाचा होता मात्र निर्णय घेण्याची ताकत संपली होती.सर्व सत्ता पुण्यात, सैन्य भरती, सरदारांच्या नियुक्त्या,तह,लढाया आणि खंडणी गोळा करण्याचे सर्व अधिकार पुण्याच्या शनिवार वाड्यात केंद्रीत झाले.
हा करार स्वराज्याची एकसंघता टिकवण्यासाठी पेशव्यांनी घेतलेला गरजेचा निर्णय होता की छत्रपतींच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन केलेली मोठी राजकीय फितूरी होती ?

अशीच काहिशी आजची परिस्थिती आहे...................................................✍️ संजय गाडे.

( उदयनराजे जवाब दो या आवाज दो । आत्मक्लेश आंदोलनसमयी किल्ले प्रतापगडावरुन - ६ जून २०२६ शिवराज्याभिषेक दिनी )

09/06/2026

गेल्या अनेक वर्षा पासून बोगस कास पठार कार्यकारी समिती हि लोकप्रतिनिधी आणि उपवनसंरक्षक यांच्या अभद्र युतीने प्रतिवर्षी पर्यटकांची कोट्यावधीची लुट करत आलेली आहे.भिकारपोट आदिती भारव्दाज (तत्कालीन उपवनसंरक्षक) जिल्ह्याला लुटून गेली.आता भिकारचोट उपवनसंरक्षक अमोल सातपुतेच्या सात पिढ्यांचा उद्धार इंथचं साताऱ्यात करायचा आहे. स्थानिक जनता तडफडून मेली तरी चालेल मात्र लोकप्रतिनिधींचे चेले - चपाटे - चमचे जगलेच पाहिजे.त्यांचे हॉटेल्स,बार,उभे राहिले पाहिजेत.रात्रभर रेव्ह पार्टीत छमछम नाचलीच पाहिजे.त्यातून कोट्यावधींची उलाढाल होऊन निवडणूकीचा फंड गोळा झालाचं पाहिजे.
आम्ही मात्र अभिमानानं म्हणायचं...
#राजधानी सातारा.
#शिवरायांची राजगादी सातारा.
#क्रांतीकारकांचा सातारा.
#शुरवीरांचा सातारा.
#मराठ्यांचा सातारा.
घंटा,
चोरचपाट्यांचा,झोलरांचा,घालमोड्यांचा आणि झाकनझूल्यांचा सातारा झालायं.

09/06/2026

07/06/2026
कोश्यारी,शास्त्री,आपटे,कोरटकर,  छिंदम,तिवारी,भिडे,भांडारकर,  पुरंदरे,पेंढारकर,सोलापूरकर, तरिही शांत का सातारकर ?
03/06/2026

कोश्यारी,शास्त्री,आपटे,कोरटकर,
छिंदम,तिवारी,भिडे,भांडारकर,
पुरंदरे,पेंढारकर,सोलापूरकर,
तरिही शांत का सातारकर ?

*आरक्षणाचे उपवर्गीकरण* आणि *जातिवाद्यांचे संघी राजकारण !*            *सर्वांना* कळविण्यात येत आहे की, राज्यात उपवर्गीकरण...
03/06/2026

*आरक्षणाचे उपवर्गीकरण* आणि
*जातिवाद्यांचे संघी राजकारण !*

*सर्वांना* कळविण्यात येत आहे की, राज्यात उपवर्गीकरणाच्या मुद्यांवर मातंग - बौद्ध हा संघर्ष उभा राहीला आहे. जातिवादांना हा संघर्ष मुद्यावरून गुद्यावर घेऊन जायचा आहे.हे प्रत्येकाला ज्ञात असतानाही काही सोशल मिडावरील अर्धवटनेते आणि समाजहिताला कचऱ्यात टाकुन स्व:अहंकारापाई जनमाणसात काम करणारे बाजारुनेते जाणिवपुर्वक व्देष पसरवत आहेत हि बाब गंभीर आहे या बाबत *मा.डॉ.राजेंद्र गवई* साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात *आपल्या पक्षाची भूमिका काय ?* असावी याची चर्चा करण्यासाठी उद्या गुरुवार *दि. ४* रोजी बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर हॉलवर सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बैठकीसाठी *११:३०* वाजता हजर रहायचे आहे.त्याच बैठकीत *६ जून* शिवराज्यभिषेक दिनापासून सुरु होणाऱ्या *आत्मक्लेश* आंदोलना बाबतही महत्वपूर्ण चर्चा होणार आहे.याची गांभीर्याने नोंद घ्यावी.

(सर्वांनी वेळेत हजर रहावे)

*आपले नम्र.*
मा.गणेशभाऊ भिसे - जिल्हाध्यक्ष.
मा. संजय गाडे - जिल्हाध्यक्ष.

Address

At Post Kusumbi
Satara
415012

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Republican Yoddha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category