26/01/2025
*२६ जानेवारी १९५०ला भारतीय संविधानाचा अंमल सुरू झाला. माणसामाणसात भेद करणाऱ्या, मानवतेला काळीमा असणाऱ्या सनातन संस्कृतीला कायद्याने हद्दपार करण्यात आले आणि सर्व भारतीयांसाठी स्वातंत्र्य, समता व बंधुतेचे तत्व लागू झाले.*
*हे संविधान आणि संविधानिक मूल्य अबाधित राखणे हाच वंचित बहुजन आघाडीचा उद्देश आहे आणि त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.*
*प्रजासत्ताक दिन चिरायू होवो.*