CIVIL Defence (thane unit India

CIVIL Defence (thane unit India self defence and help people from disaster The ARP Organisation worked commendably during World War II.

The concept of Civil Defence owes its origin to erstwhile ARP Organisation raised and operated during World War II (1939-45) to safeguard the life and property of the civilian population and also to maintain the continuity of productive and economic activity of the nation during war time crisis. After the end of the war in 1945, the Organisation was winded up. The Civil Defence concept once again

got a proper thrust immediately after Sino-Indian conflict during October, 1962. The post of DGCD was created and first DGCD was appointed on 14th November, 1962. Civil Defence aims at saving life, minimising damage to the property and maintaining continuity of industrial production in the event of an hostile attack. The Civil Defence Policy of the Government of India till the declaration of emergency in 1962, was confined to making the States and Union Territories conscious of the need of civil protection measures and to ask to them to keep ready civil protection paper plans for major cities and towns under the then Emergency Relief Organisation (ERO) scheme. Chinese aggression in 1962 and Indo-Pak conflict in 1965 led to a considerable re-thinking about the policy and scope of Civil Defence. As a result, the Civil Defence Policy as it exists today, was evolved and Civil Defence legislation was enacted in the Parliament in 1968. The country was subjected to further hostile attacks from Pakistan in December, 1971 when the Civil Defence Organisation acquitted itself commendably.

https://batmidarmaza.blogspot.com/2026/02/blog-post_09.html
10/02/2026

https://batmidarmaza.blogspot.com/2026/02/blog-post_09.html

बा. ना. बांदोडकर महाविद्यालयात तीन दिवसीय आपत्ती व्यवस्थापन व नागरी संरक्षण जनजागृती शिबिर संपन्न !! ठाणे, प्रतिनि...

10/02/2026
नागरी संरक्षण संघटना तसेच ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्यामार्फत ठाणे येथील विद्या प्रसारक मंडळाचे बा. ना....
07/02/2026

नागरी संरक्षण संघटना तसेच ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्यामार्फत ठाणे येथील विद्या प्रसारक मंडळाचे बा. ना. बांदोडकर महाविद्यालय व राष्ट्रीय सेवायोजन यांच्या विद्यार्थ्यांसाठी "आपत्ती व्यवस्थापन आणि नागरी संरक्षण मध्ये विद्यार्थी व नागरिकांचा सहभाग " ह्या विषयावर तीन दिवसीय जनजागृती व आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक शिबीर दिनांक 05 फेब्रुवारी 2026 ते 07 फेब्रुवारी 2026 या कालावधीत घेण्यात आले.
माननीय श्री विजय जाधव, उपनियंत्रक नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तसेच श्री यासीन तडवी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ठाणे महापालिका आणि मीनल वानखेडे उप प्राचार्या बा. ना बांदोडकर महाविद्यालय यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर शिबिराचे उद्घाटन झाले. नागरी संरक्षण व ठाणे आपत्ती प्रतिसाद दल यांच्या मार्फत बांदोडकर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवायोजन चे विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसीय आपत्ती व्यवस्थापन विषयी जनजागृती तसेच आपत्ती व्यवस्थापन कार्यात वापरण्याचे साहित्य यांची माहिती आणि प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.
या तीन दिवसीय शिबिरात ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा ठाणे आपत्ती प्रतिसाद दल चे व्यवस्थापक श्री यासीन तडवी , नागरी संरक्षण संघटनेचे सहाय्यक उपनियंत्रक श्री आननसिंग गढरी , श्री बिमल नथवाणी उपमुख्य क्षेत्ररक्षक क्षेत्र - 1 , श्री कमलेश श्रीवास्तव उपमुख्य क्षेत्ररक्षक क्षेत्र- 3, श्री कॅरमबिर सिंग भुर्जि उपमुख्यक्षेत्ररक्षक क्षेत्र - 4 , श्री हनुमान चौधरी विभागीय क्षेत्ररक्षक मानपाडा डोंबिवली, श्री रोहित सिंग राठोड स्वयंसेवक नागरी संरक्षण दल यांनी सहभाग घेतला. या शिबिरात श्री बिमल नथवाणी व श्री हनुमान चौधरी यांनी या तीन दिवसांत आपत्ती, आपत्ती व्यवस्थापन, प्रथमोपचार आणि आग ह्या विषयांवर मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे आपत्कालीन उचल पद्धती, कृत्रिम श्वसन पद्धती आणि आग विझवण्यासाठी वापराच्या पद्धती यांची प्रात्यक्षिके करून दाखवले ह्या कार्यात त्यांना रोहित सिंग राठोड यांनी सहकार्य केले.

शनिवार दिनांक 07 फेब्रुवारी रोजी ह्या तीन दिवसीय शिबिराच्या समारोपप्रसंगी माननीय आमदार तथा मुख्य क्षेत्ररक्षक नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे. श्री संजय जी केळकर यांनी आवर्जून भेट देवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच महाविद्यालयाचे देखील विद्यार्थ्यांना ह्या शिबिराचे माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन बाबतित सजग होण्यासाठी शिबिराचे आयोजन केल्याबद्दल कौतुक केले. जास्तीत जास्त तरुण वर्गाने नागरी संरक्षण संघटनेचे माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेण्याची काळाची गरज असल्याचे त्यांनी ह्यावेळी नमूद केले. तसेच ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा TDRF चे प्रमुख श्री यासीन तडवी यांनी देखील मार्गदर्शन करताना म्हटले की एकीकडे दिवसेंदिवस वाढते शहरीकरण आणि भरमसाठ होणारी लोकसंख्या वाढ आणि त्यामानाने प्रशासकीय व आपत्ती निवारण साठी असलेले तुटपुंजे मनुष्यबळ पाहता जास्तीत जास्त विद्यार्थी व नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेणे व आपत्ती सजगता वाढवणे अतिशय गरजेचे आहे. याप्रसंगी महाविद्यालयाच्या उप प्राचार्या मीनल वानखेडे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे ह्या शिबिरात सहभागी झाल्याबद्दल अभिनंदन केले. तसेच ह्या शिबिरात प्रशिक्षण देण्यासाठी आलेल्या नागरी संरक्षण आणि TDRF टीम चे आभार मानून यापुढे देखील विद्यार्थ्यांसाठी असेच शिबिराचे आयोजन करण्याचे तसेच प्रगत प्रशिक्षण वर्ग देखील नागरी संरक्षण संघटनेचे मार्फत आयोजन करण्यास महाविद्यालय सहकार्य करेल असे सांगितले.
या तीन दिवसीय शिबिरात महाविद्यालयाचे 120 विद्यार्थ्यांसह प्राध्यापक वर्गातून
उमालक्ष्मी पाटणे, सायली दप्तरदार , ऋषिकेश लबदे हे देखील सहभागी झाले होते.

https://batmidarmaza.blogspot.com/2025/12/blog-post_19.html
19/12/2025

https://batmidarmaza.blogspot.com/2025/12/blog-post_19.html

नागरी संरक्षण नवीमुंबई समुहांतर्गत मुलभूत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचा प्रमाणपत्र वितरण व सत्कार समारंभ उत.....

08/12/2025
20/10/2025

*दीपावली की हार्दिक शुभकामनाएं!* 🌟💫

दीपावली के इस पावन पर्व पर, आपके जीवन में सुख, समृद्धि और खुशियों की वर्षा हो। भगवान राम की कृपा से आपके सभी कष्ट दूर हों और आपके घर में सुख-शांति का वास हो।

दीपावली की शुभकामनाएं देने के साथ-साथ, मैं आपके लिए एक उज्ज्वल और समृद्ध भविष्य की कामना करता हूँ। 🌟💫

जय लक्ष्मी माता की! 🙏

बिमल मीना वसंत नथवाणी
उप मुख्य क्षेत्ररक्षक
क्षेत्र 1 ना. स. द. ठाणे
राष्ट्रपति पदक सम्मानित

10/07/2025

नागरिक सुरक्षा अधिनियम, 1968 के अनुसार, 10 जुलाई, 1968 को यह अधिनियम पूरे भारत में लागू हुआ था। इस अधिनियम के तहत, नागरिक सुरक्षा को कानूनी दर्जा प्राप्त हुआ और इसके नियम और विनियम बनाए गए थे। नागरिक सुरक्षा का मुख्य उद्देश्य प्राकृतिक और मानव निर्मित आपदाओं के समय नागरिकों की सुरक्षा करना है।

Address

Deputy Controller Civil Defence, Siddharth Nagar, Opp Water Supply Office, Ambernath West
Ambarnath
421501

Alerts

Be the first to know and let us send you an email when CIVIL Defence (thane unit India posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share