02/11/2019
काँग्रेस वाले ✋✋✋
म्हणतात कर्जमाफी झाली पाहिजे.
राष्ट्रवादी काँग्रेस⏱⏱⏱ पण म्हणते कर्जमाफी झाली पाहिजे..
शिवसेना🐯🐯🐯 पण म्हणते कर्जमाफी झाली पाहिजे..
अरे मग हिम्मत असेल तर कर्जमाफी मागण्यापेक्षा काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र या..
तिन्ही मिळून सरकार स्थापन करा आणि दया ना राव कर्जमाफी.
तुमच्याकडे पण आहे सत्ता स्थापन करण्याइतके संख्याबळ.
शिवसेना 60 + कांग्रेस 50+ राष्ट्रवादी 56 =156
मग वाट कुणाची बघता ?
हिम्मत असेल तर करुन द्या कर्जमाफी..
निव्वळ राजकारण करु नका.
खरच शेतकऱ्यांचा कळवळा असेल तर करा सरकार स्थापन आणि द्या की कर्जमाफी पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत आणि होऊ द्या शेतकऱ्यांचे भले....
माणुसकी असेल तर जास्तीत जास्त हा मेसेज शेअर करा.
🙏🏻