नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

  • Home
  • India
  • Mumbai
  • नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प The aim of the project is to enhance climate-resilience & profitability of smallholder farming system

महाराष्ट्र शासन आणि जागतिक बँक यांच्या संयुक्त विद्यमाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्यात येतो. हा हवामान अनुकूल शेती प्रकल्प आहे. महाराष्ट्रातील हवामान बदलाची झळ बसलेल्या निवडक जिल्ह्यांमध्ये हवामान-अनुकूलता वाढवणे आणि अल्प जमीन धारणा असलेल्यांचा नफा वाढवणे हा ना.दे.कृ.सं. प्रकल्पाचा उद्देश आहे. प्रकल्पात समाविष्ट जिल्हे- अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, वर्धा, यवतमाळ, औरंगाबाद, जालना

, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, जळगाव, व नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुका. या जिल्ह्यांतील एकूण समाविष्ट निवडक गावे ५२२०. This is official page of the Maharashtra Project on Climate Resilient Agriculture- Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp.

Address

30 A/B Arcade, World Trade Center, Cuffe Parade
Mumbai
400005

Alerts

Be the first to know and let us send you an email when नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प:

Shortcuts

Share