28/08/2026
निसर्गाशी असलेलं नातंही तितकंच खास…!
रक्षाबंधन म्हणजे प्रेम, विश्वास आणि जपणुकीचं नातं. याच भावनेतून महा पेंच व्याघ्र प्रकल्प, महाराष्ट्र आपल्या जंगलातील प्रत्येक जीव, प्रत्येक झाड आणि या समृद्ध निसर्गाशी असलेलं आपलं नातं जपण्याचा संदेश देतो.
या रक्षाबंधनाला निसर्गाच्या रक्षणाचीही एक राखी बांधूया.
वन्यजीव संवर्धन, जंगल संरक्षण आणि जैवविविधतेच्या जपणुकीची जबाबदारी घेऊया.
📍 महा पेंच व्याघ्र प्रकल्प | महाराष्ट्र
निसर्ग जपा… निसर्गाशी नातं जपा!