Dr. Ajay Rajshri Baburam Gupta

Dr. Ajay Rajshri Baburam Gupta Working for community development, cleanliness, healthcare awareness, and better civic facilities.

02/07/2026

आज तक एक भी इजरायली यहूदी लड़की ने किसी मुस्लिम से लव जिहाद या शादी नहीं किया है

भारत में हर रोज हजारों हिंदू लड़कियां मुसलमान से लव जिहाद और शादी कर रही है

ज्यादातर हिंदू लड़कियों को न अपनी मातृभूमि से न अपने संस्कृति से न अपने धर्म से प्यार है
____________

02/07/2026
02/07/2026

*SDM के सामने भी कार्यवाही हो* 😡👊

भोजपुर के चर्चित भरत तिवारी एनकाउंटर मामले में उनकी मां आशा तिवारी ने पुलिस की कार्रवाई पर गंभीर सवाल उठाए हैं। उन्होंने दावा किया कि यह एनकाउंटर नहीं, बल्कि सुनियोजित हत्या थी।

*आशा तिवारी का आरोप है कि उनके बेटे को एक कथित 1400 करोड़ रुपये के घोटाले की जानकारी थी, इसलिए उसकी हत्या कर दी गई*😰 उन्होंने कहा कि यह राशि जवनिया गांव के विकास कार्यों के लिए आई थी, लेकिन उसमें घोटाला हुआ। उन्होंने मामले की निष्पक्ष जांच और सभी आरोपियों को फांसी की सजा देने की मांग करते हुए कहा कि उन्हें प्रशासन पर नहीं, बल्कि अदालत पर भरोसा है।

02/07/2026

अल्लाउद्दीन खिलजी हा बादशाह जलालुद्दीन खिलजी याचा पुतण्या आणि जावई दोन्ही होता. अल्लाउद्दीन हा फार क्रूर होता पण युद्ध डोकं फारच शांत ठेऊन करायचा. त्याकाळच्या महाराष्ट्रात यादवराजे राज्य करत होते ज्यांचा रामदेवराय नावाचा राजा त्यावेळी देवगिरीचे साम्राज्य सांभाळत होता. हा राजा अतिशय भित्रा आणि कोणतीही दूरदृष्टी तसंच युद्धकौशल्य नसलेला होता. शिवाजी महाराज आणि इतर मराठ्यांच्या आधी महाराष्ट्रावर राज्य करणारं हे मराठी राज्य होतं. यादवराजांचा प्रधान हेमाद्री याला 'मोडी' लिपीचा जनक म्हटलं जातं.

१२९४ मध्ये रामदेवरायाचा सेनापती जो त्याचा मुलगा होता, शंकरदेवराय हा दुसऱ्या राज्यावर हल्ला करायला गेला असताना (किंवा काही इतिहासकारांच्या मते सैन्य घेऊन तीर्थयात्रेला गेलेला असताना, परंतु सैन्य घेऊन तीर्थयात्रेला जाणं जरा विचित्र वाटतं) अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरी या यादवांच्या राजधानीवर हल्ला केला (६ फेब्रुवारी १२९४). हा खिलजींचा पहिला हल्ला होता. यावेळी रामदेवराय घाबरून देवगिरीच्या किल्ल्यात जाऊन लपला. यावेळी अल्लाउद्दीन जवळ केवळ ८००० कवचधारी पठाण होते. मागून दिल्लीची '१ लाखाची फौज' येत आहे अशी अफवासुद्धा अल्लाउद्दीनने उडवूंन दिली. प्रत्येक पठाणाने देवगिरीच्या घरातल्या संपत्तीला आणि महिलेला लुटलं. हा महाराष्ट्रावरचा पहिला मुसलमानी सुलतानाचा हल्ला. (अल्लाउद्दीनचा हल्ला जलालुद्दीन या सुल्तानांकडून) [1]

शंकरदेवराय लगेच राजधानीकडे परत फिरला आणि त्याने अल्लाउद्दीनला आव्हानसुद्धा दिलं. पण भित्र्या रामदेवरायने आपल्या मुलालाच 'आपण खंडणी आणि लूट घेऊन अल्लाउद्दीनला जाऊ देऊ' असं पत्र पाठवलं. शंकरदेवरायाने बापाचं ते पत्र झुगारून दिलं. अल्लाउद्दीनवर हल्ला केला. मगाशीच म्हटल्याप्रमाणे अल्लाउद्दीनने शांत डोक्याने व्यूहरचना केली. ४००० सैनिकांना घेऊन शंकरदेवरायावर हल्ला करायला गेला आणि ४००० लोकांना देवगिरीच्या किल्ल्याच्या वेढ्यावरचं ठेवलं. सामना भिडला शंकरदेवराय मराठ्यांच्या पराक्रमाला साजेल असा लढला. त्याचं सैन्यसुद्धा जास्त होतं. आता अल्लाउद्दीन हरणार तेव्हढ्यात त्याने उरलेल्या ४००० सैन्याला बोलावलं. 'हेच ते दिल्लीचं १००००० च सैन्य' असं वाटून शंकरदेवरायाची फौज विनाकारण पळू लागली. पर्यायाने शंकरदेवरायालाही पळ काढावा लागला. उरल्या सुरल्यांची कत्तल. रामदेवराय आपल्या मुलाच्या मदतीसाठी किल्ल्याच्या बाहेरच पडला नाही. पडला असता तर अल्लाउद्दीनची काही खैर नव्हती.

या लढाईनंतर अल्लाउद्दीन अजूनच अडून बसला. त्याने एकूण सहाशे मण सोनं, सात मण मोती, दोन मण हिरेमाणकं, एक हजार मण चांदी आणि रेशमी कापडाचे चार हजार ठाण[2] एव्हढ्याची मागणी केली. याउपर दरवर्षी बक्कळ खंडणीसुद्दा. कळस म्हणजे राजकुमारी 'जेष्टाई' किंवा 'जेष्ठापल्ली' हिची मागणी केली आणि भित्र्या रामदेवरायाने त्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या. हीच ती जेष्टापल्ली जिला तुम्ही 'पद्मावत' चित्रपटामध्ये पाहिलं होतं.

यामुळे अल्लाउद्दीन इतका श्रीमंत झाला कि त्याने त्याच्या बळावर आपल्या काकाला फसवून, रमझानच्या महिन्यात आपल्याजवळ बोलावून त्याचा खून करावला (१२९५). 'मी जलालुद्दीन बादशहाला घाबरलो आहे, जवळ सतत एक विषाची छोटी शिशी बाळगतो, आपण (जलउद्दीन) सैन्य घेऊन भेटायला आलात तर लगेच विषप्राशन करून आत्महत्या करेन' वगैरे बऱ्याच थापा मारून या पठ्ठयाने आपल्या सासऱ्याला म्हणजेच काकाला, म्हणजेच बादशहाला आपल्या जवळ कऱ्हा येथे बोलावून मग त्याचा खून केला. पुढे ५० दिवसांच्या आत या कटात सामील असलेल्या सगळ्यांचाही त्याने खून करविला आणि स्वतः बादशाह झाला.

१२९४ नंतर १३०७ ला मलिक काफूर या आपल्या गुलामाला, अल्लाउद्दीनने देवगिरीवर हल्ला करायला, (शिक्षा द्यायलाच म्हणाना) पाठवलं. का? ऐका पुन्हा एकदा आपल्या भित्र्या भागुबाईची गोष्ट. रामदेवरायाने अल्लाउद्दीनला पत्र लिहून कळवलं कि 'गेल्या तीन वर्षांपासून मी खंडणी देत नाही आहे याला कारण माझा मुलगा आणि मंत्री आहेत. ते मला खंडणी पाठवू देत नाहीयेत, तरी कोण्या बड्या सरदाराला पाठवून याचा बंदोबस्त करावा'. पुन्हा देवगिरीवर हल्ला, आणि पुन्हा पराभव. मुळातच धाडस कितीही असलं तरी प्रतिस्पर्धीची ताकत, युद्धशैली, मानसिकता या कशाबद्दलच माहिती शंकरदेवरायाला नाही. सैन्य मोठं पण काहीच योजना नाही त्यामुळे पुन्हा पराभव. परत शंकरदेवरायाने पळ काढला. यावेळी माहिती देणाऱ्या रामदेवरायलाच पकडून मलिक काफूर दिल्लीला घेऊन गेला (२४ मार्च १३०७). अल्लाउद्दीनने उपकार म्हणून आपल्या 'सासऱ्याला' न मारता त्याला 'रायरायान' पदवी दिली. पुढे मोठ्या गर्वाने पराभूत रामदेवरायाने ती मिरवलीसुद्धा बर का? एव्हढच काय 'प्रौढप्रताप चक्रवर्ती' सुद्धा म्हणावयाचा हा पराजित राजा स्वतःला (ताम्रपट आणि शिलालेख). अखेर १३०९ च्या दरम्यान रामदेवराय मेला आणि शंकरदेवराय राजा झाला. पुन्हा त्याने खंडणी बंद केली आणि अल्लाउद्दीनच मांडलिकत्व झुगारून दिलं. अल्लाउद्दीनने पुन्हा मलिक काफूरला देवगिरीवर पाठवलं. यावेळी त्याला सांगितलं कि तूच देवगिरीचं राज्य सांभाळ. पुन्हा लढाई आणि या लढाईत अखेर जुन्या चुकांवरून काहीही न शिकलेला शंकरदेवराय अखेर मलिक काफूर कडून या युद्धात मारला गेला. आता मलिक काफूर स्वतःच देवगिरीवरचं राज्य पाहू लागला (अल्लाउद्दीनच्या वतीने). तिथे एक मोठठी जामा मशिदसुद्धा बांधली.

पुढे १३१७ मध्ये अखेर अल्लाउद्दीन 'अल्लाहला प्यारा' झाला. नेहमीप्रमाणे बादशाहीसाठी दिल्लीत कत्तली सुरु झाल्या. ३५व्या दिवशी खुद्द 'मलिक काफूर'चा खून पडला. या सर्व कत्तलींमध्ये जेष्ठाईचा मुलगा उमरखान शहाबुद्दीन जो केवळ ६ वर्षांचा होता तो सुद्धा मारला गेला. कधी ना कधी तो बादशाह होऊ शकला असता ना. एव्हढ्या कत्तली करणारा हा महाभाग होता कोण? कुतुबुद्दीन मुबारीकखान खिलजी. आता तो बादशाह बनला. त्याला कळलं कि रामदेवरायाचा जावई, हरपालदेवराय हा आता राजा बनून देवगिरीत चळवळी करतो आहे. मुबारीकने देवगिरीवर पुन्हा हल्ला केला हा खिलजींचा ४था हल्ला. यावेळीतर हरपालदेवरायाची फौजसुद्धा कमी होती. त्यामुळे पुन्हा पराभव, आणि दुर्दैवाने प्रत्यक्ष हरपालदेवरायच मुबारीकच्या हाती सापडला. मुबारीकने त्याची कातडी सोलून देवगिरीवर टांगायला सांगितली. बाबासाहेब पुरंदरेंनी अतिशय हृदयद्रावक वर्णन केलं आहे या प्रकारचं 'देवगिरीच्या दरवाज्यावर यादवांचा जावई सोललेल्या बकऱ्यासारखा लोम्बकळू लागला. लग्नात सम्राट रामदेवरावांकडून भर वैभवात कदाचित याच दरवाजावर सीमांत पूजन स्वीकारणारा यादवांचा जावई आज मासांचा लोळागोळा होऊन लोम्बकळत होता.' अश्या प्रकारे देवगिरीचे २ राजे शंकरदेवराय आणि हरपालदेवराय हे क्रमाने मलिक काफूर आणि मुबारीक खिलजी यांनी मारले. आणि महाराष्ट्रावर परचक्र आलं. 'यादवांच्या ध्वजावरील गरुडाची पिसं झाली'.[3]

आता योगायोग पहा या यादवांना आपले पूर्वज म्हणणारे जाधव यांची कन्या 'जिजाबाई' आणि चितोडच्या रतनसिंग राण्यांच्या भावाला लक्ष्मीसिंगला आपले पूर्वज म्हणणारे भोसले यांचा पुत्र शहाजी यांचा पुढे विवाह झाला. अल्लाउद्दीन खिलजीने ज्यांचं राज्य संपवलं त्यांच्या पिढीतल्याच राष्ट्रपुरुषाने पुढे स्वराज्य आणि पर्यायाने इतिहास घडवला.

तळटीपा

[1] Buy Khalji Kaleen Bharat (History of Khaljis) - 1290-1320 (Medieval India Series, Book 2 of 9) Book Online at Low Prices in India

[2] Buy Khalji Kaleen Bharat (History of Khaljis) - 1290-1320 (Medieval India Series, Book 2 of 9) Book Online at Low Prices in India

[3] Raja ShivChatrapati

02/07/2026

‘गाय हिंदुओं के लिए पवित्र, इसकी हत्या धार्मिक भावनाओं को आहत कर सकती है’: गोमांस के साथ पकड़े गए आरिफ को जमानत देने से गुजरात HC का इनकार

गुजरात HC आरिफ गोमांस
प्रतीकात्मक तस्वीर (साभार: AI)

गुजरात हाई कोर्ट ने गोमांस के साथ पकड़े गए आरोपित की जमानत याचिका खारिज कर दी है। कोर्ट ने कहा कि आरोपित पर पहले से ही इस तरह के आठ मामले दर्ज हैं और पिछले मामलों में जमानत मिलने के बावजूद वह बार-बार ऐसे अपराध करता रहा है, इसलिए उसे रिहा नहीं किया जा सकता।

इसके साथ ही कोर्ट ने यह भी कहा कि हिंदू धर्म में गाय को पवित्र माना जाता है और गुजरात सरकार ने इसकी सुरक्षा के लिए सख्त कानून बनाए हैं। आरोपित की पहचान मोहम्मद आरिफ अब्दुल रजाक के रूप में हुई है। उसके खिलाफ दिसंबर 2025 में गोधरा पुलिस थाने में मामला दर्ज किया गया था।

3 जनवरी 2025 को उसे न्यायिक हिरासत में भेजा गया था और तभी से वह जेल में बंद है। आरिफ के खिलाफ गोधरा टाउन बी पुलिस थाने में गुजरात पशु संरक्षण अधिनियम, 2011 की धारा 5(1), 6(b), 8(2), 8(4) और 10 के साथ-साथ भारतीय न्याय संहिता की धारा 325 और गुजरात पुलिस एक्ट की धारा 119 के तहत FIR दर्ज की गई है।

क्या है पूरा मामला?
मामले की जानकारी के अनुसार, 1 दिसंबर 2025 को गोधरा पुलिस को सूचना मिली थी कि गोमांस की तस्करी की जा रही है। इस सूचना के आधार पर पुलिस ने मोहम्मद के घर पर छापा मारा, जहाँ से 23 किलो गोमांस बरामद हुआ। मौके से आरोपित मोहम्मद को गिरफ्तार कर लिया गया, जबकि अन्य आरोपित भागने में सफल हो गए।

जाँच में यह सामने आया कि मोहम्मद अपनी कार के जरिए गोमांस की तस्करी करता था और इसके लिए उसने कुछ अन्य लोगों को भी रखा हुआ था। हाई कोर्ट में आरोपित मोहम्मद आरिफ के वकील ने दलील दी कि वह 3 जनवरी से जेल में बंद है, जाँच पूरी हो चुकी है और चार्जशीट भी दाखिल की जा चुकी है।

अब मामले में कुछ भी बरामद करने के लिए बाकी नहीं है और ट्रायल में काफी समय लग सकता है। साथ ही यह भी कहा गया कि आरोपित का कोई आपराधिक रिकॉर्ड नहीं है, लेकिन जब राज्य सरकार ने अपनी दलील रखी, तो बताया गया कि मोहम्मद आरिफ के खिलाफ इस तरह के आठ मामले पहले भी दर्ज हो चुके हैं।

हर बार वह जमानत पर बाहर आकर फिर से गोमांस की तस्करी में शामिल हो जाता था। सरकार ने इन सभी मामलों की सूची कोर्ट में पेश करते हुए कहा कि आरोपित की गतिविधियों से सांप्रदायिक सौहार्द बिगड़ सकता है और कानून-व्यवस्था की स्थिति खराब हो सकती है। इसके अलावा जिन अन्य आरोपितों को मौके से पकड़ा जाना था, वे अभी फरार हैं।

दोनों पक्षों की दलीलें सुनने और रिकॉर्ड पर मौजूद सामग्री की जाँच करने के बाद कोर्ट ने जमानत याचिका खारिज कर दी। कोर्ट ने कहा कि प्रथम दृष्टया आरोपित के खिलाफ मामला बनता है। साथ ही कोर्ट ने यह भी माना कि आरोपित को पहले जमानत मिलने के बावजूद उसने उसकी स्वतंत्रता का दुरुपयोग करते हुए फिर से ऐसे अपराध करना जारी रखा।

कोर्ट ने क्या कहा?
कोर्ट ने इस मामले में एक महत्वपूर्ण टिप्पणी करते हुए कहा, “संविधान कहता है कि हर नागरिक को पर्यावरण का संरक्षण करना चाहिए और अन्य जीवों के प्रति करुणा रखनी चाहिए। मूल अधिकार वैसे तो सीधे तौर पर लागू नहीं होते, लेकिन वे संविधान की मूल भावना और राज्य की मंशा को दर्शाते हैं।”

कोर्ट ने आगे कहा, “इन्हीं संवैधानिक निर्देशों को ध्यान में रखते हुए गुजरात सरकार ने पशु संरक्षण अधिनियम और पशुओं के प्रति क्रूरता रोकथाम अधिनियम बनाए हैं। गुजरात पशु संरक्षण अधिनियम के तहत गाय और उसके वंश के वध पर प्रतिबंध लगाया गया है और उनके संरक्षण व सुरक्षा के लिए प्रावधान किए गए हैं।”

कोर्ट ने कहा, “प्रथम दृष्टया ऐसा प्रतीत होता है कि आरोपित बार-बार गोवंश की हत्या और उसके अवैध परिवहन से जुड़े मामलों में शामिल रहा है। इस तरह की गतिविधियाँ सार्वजनिक व्यवस्था और सांप्रदायिक सौहार्द पर भी प्रतिकूल प्रभाव डाल सकती हैं।”

‘गाय हिंदुओं के लिए पवित्र है, इसकी हत्या धार्मिक भावनाओं को पहुँचा सकती है ठेस

कोर्ट ने कहा, “कोर्ट इस तथ्य को भी नजरअंदाज नहीं कर सकता कि भारतीय समाज के एक बड़े वर्ग, विशेषकर हिंदू और जैन समुदाय के लिए गाय पवित्र है और वे उसके संरक्षण को बहुत महत्वपूर्ण मानते हैं। ऐसे में बार-बार गोहत्या के मामलों में संलिप्तता लोगों की धार्मिक भावनाओं को ठेस पहुँचा सकती है और सामाजिक तनाव पैदा कर सकती है।”

कोर्ट ने आगे कहा कि व्यक्तिगत स्वतंत्रता जरूरी है और उसका महत्व भी है, लेकिन यह पूर्ण नहीं होती और इसके साथ समाज के व्यापक हितों को भी ध्यान में रखना होता है। व्यक्तिगत स्वतंत्रता समाज के हितों पर हावी नहीं हो सकती। कोर्ट के लिए यह आवश्यक है कि आरोपित की व्यक्तिगत स्वतंत्रता और कानून-व्यवस्था बनाए रखने से जुड़े सामाजिक हितों के बीच संतुलन बना रहे। कोर्ट ने ट्रायल कोर्ट को मामले की सुनवाई तेजी से पूरी करने के निर्देश दिए हैं और अभियोजन पक्ष को भी कहा है कि वे जल्द से जल्द गवाहों की जाँच पूरी करें।

(मूल रुप से यह रिपोर्ट गुजराती में प्रकाशित है। मूल रिपोर्ट पढ़ने के लिए यहाँ क्लिक करें।)

https://gujarati.opindia.com/gujarat/gujarat-hc-denies-bail-to-mohammed-arif-who-was-caught-with-beef-says-cow-is-sacred-for-hindus/

22/06/2026

*थाना अध्यक्ष राजेश मालाकार तुम्हारी किस्मत में भी जेल की रोटी लिखी हुई है उसको खाने के बाद फांसी की सजा जो मिलेगी* 😡

प्रदेश के एक वरिष्ठ पत्रकार से बातचीत के दौरान *भरत तिवारी एनकाउंटर में शामिल थानाध्यक्ष राजेश मालाकार का बयान चर्चा में है। उन्होंने कहा कि “भरत की किस्मत में मरना लिखा था।”* इस बयान के दौरान उनके चेहरे पर न तो किसी तरह का दुख दिखाई दिया और न ही घटना को लेकर कोई पछतावा नजर आया।

राजेश मालाकार का दावा है कि भरत तिवारी ने पुलिस जवानों पर फायरिंग की थी, जिसके जवाब में की गई कार्रवाई में उसकी मौत हुई। वहीं, सोशल मीडिया पर वायरल वीडियो को लेकर दावा किया जा रहा है कि भरत तिवारी ने आत्मसमर्पण कर दिया था। आत्मसमर्पण के बाद क्या हुआ, यह जांच का विषय है और पूरे मामले की सच्चाई जांच पूरी होने के बाद ही सामने आ सकेगी।

Address

Vashi
Navi Mumbai
400703

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Ajay Rajshri Baburam Gupta posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category