Vangaon Political Group

Vangaon Political Group This page is for make people closer

23/09/2016

।।।।।।भावपुर्ण श्रधांजलि।।।।।।
श्री.अमित चुरी रा.केतखाड़ी यंचा आईचेअल्पशा आजाराने दुखद निधन झाले आहे.....
देव त्यांना हे दुःख सवारण्याची
शक्ति देवो..हीच प्राथना

19/07/2016

जय जवान जय किसान.....

16/07/2015
14/07/2015

दूरदर्शन वर एक हृदयस्पर्शी जाहिरात केली जात आहे.....
सबसिडी सिलेंडर वरील सबसिडी जास्तीत जास्त गरीब लोकांना मिळण्यासाठी ज्यांना खरोखर सबसिडीची गरज नाही त्यांनी ती स्वेच्छेने सोडून द्यावी....

का असली अपेक्षा जनते कडून केली जाते मला कळत नाही....

१२.५ टक्के एक्साइज, ५ टक्के सेल्स टॅक्स , ३३ टक्के इन्कम टॅक्स, १४.३६ टक्के सर्विस टॅक्स , १.५ प्रोफेशनल टॅक्स, १० लक्झरी टॅक्स, २ टक्के जकात, ३ टक्के एलबीटी

जवळ जवळ ६४ % टॅक्स सरकार लोकांच्या उत्पनातून काढून घेते

म्हणजे एखादा व्यक्ती किंवा कंपनी १०० रुपये कमवत असेल तर ६४ रुपये सरकार अगोदरच काढून घेते

भारतातील मोठ मोठ्या कंपन्या करोडो रुपये टॅक्स भरतात ,,

आणि तरीही पैसा नाही म्हणून टोल वसूल करून विकास केला जातो

मग हा पैसा जातो कुठे ,,,,,,, साहजिकच राजकीय पुढारी नेते ,,, आमदार खासदार ,, नगरसेवक ,, सरकारी कर्मचारी ,,, सगळे मिळून हा पैसा खातात ,,,

कुठल्या हि पक्षाचा नेता अथवा एकही पक्ष सज्जन साधू नाही ,,,

प्रत्येक नेत्याची कुंडली काढा ,, त्यांचा आज्जा किंवा पणजा भाजी वडा पाव विकत होता ,, किवा भाजीपाला विकत होता ,, किवा कोण पत्रकार होते ,, कोण साधे दुकान चालवत होते ,, कोण शेतकरी होते ,, अचानक अब्जावतीची कमाई एका पिढीने केली कशी ,,,

कोणी ना हिंदूंचे कल्याण केले ,, ना बहुजनांचे कल्याण केले ,, ना मराठी माणसांचे कल्याण केले ,, कल्याण त्यांनी त्यांच्या पिढीचे करून घेतले ,,,

आज भारतात असा नगरसेवक, आमदार किंवा खासदार नाही की ज्याच्याकडे ४ व्हीलर नाही ,,,

लाज वाटली पाहिजे जनतेकडून काही अपेक्षा करण्याची ,,,

अरे अगोदर तुम्ही सोडा सगळे चंगळवादी राहणे ,,,,

फक्त देशभरातल्या सर्व आमदारांनी व खासदारांनी दर महिना १० % पगार कमी घेतला तर १० वर्षे गॅस सबसिडी मिळेल गरिबांना...

कुछ अजीब सा मेरे मुल्क का अब मौसम हो गया हैउनकी ज़रा सी चोट पर सारे मिडिया को गम हो गया हैकिसी के घर की रौशनी बुझी उसका ज...
06/07/2015

कुछ अजीब सा मेरे मुल्क का अब मौसम हो गया है
उनकी ज़रा सी चोट पर सारे मिडिया को गम हो गया है

किसी के घर की रौशनी बुझी उसका जिक्र नहीं करेंगे
हेमा को जरा सी चोट क्या लगी सबको जख्म हो गया है

प्यारी सी गुड़िया चली गयी किसी की लापरवाही से
उसकी परवाह नहीं लगता है मुल्क में इंसान कम हो गया है

हेमा से ऐसे मिलने जा रहे हैं सारे के सारे रहनुमा
जैसे टुट गया हो पहाड़, इन पर कोई सितम हो गया है

उस माँ की चिंता भी कर लो बेगैरतो जिसकी गुड़िया चली गयी
उतार देंगे अगले चुनाव में गर लाल बत्ती का ज्यादा अहम हो गया है

06/07/2015

बाळ ठाकरे वारले होते तेव्हा एका कविने केलेली ही कविता . . . .
काल समजल 'बाळ' गेला
माणुसकी म्हणुन मी पण त्याला निरोप दिला
मी घरातल 'पीठ' वाचवत उपास ठेवला
'श्रद्धांजली' समजावी याला बाळा साठी
शिवाजी महाराजांची आम्ही सर्वच वंशज आहोत
पण बाळा तु विभागलस रे निळा, भगवा, हिरवा करुन
बाळा, तु म्हणाला व्हतास,
'लांड्यांच्या दांड्या तोडा म्हणुन',
(हिच ती ठाकरी खास शैली)
तुझ्या 'कार्टुन' पणाचा प्रत्यय तिथच मिळाला
पण, या प्रश्नाच तरी उत्तर अजुन मिळालच नाही की,
मग तु लाड्यांचा नातजावई का लावलास घरी?
'बाळा' तु गेलास तेव्हा खुप सार्या बामणाचे आम्ही शोकसंदेश
ऐकले...बामन मिडीया वर...
'आधार कोसळला, महाराष्ट्र पोरका झाला, झंझावात विझला,
वगैरे...वगैरे
पण मला वाटते तु गेलास तर
एक मनुवादी संपला-
आम्हाला विभागणारा,
कधी रंगात,
कधी भाषेत,
कधी जातीत,
बिचारा मराठी माणुस वेगळा केलास भारतापासुन,
तुझे वंशजही तेच करतील
शिवाजी महाराजांच नाव घेवुन तु कधी शिवबा सारखा
एकदाही वागला नाहीस,
नाहीतर भाषणात- 'हिरव्यानो अन् निळ्यानो निघुन जा,
भावना दुखावतील'
असा तु म्हणालाच नसता,
'कंबरे खालच्या शिव्यानी' भरलेल तुझ भाषण मराठी माणुस
कानात 'जीव' आनुन ऐकायचा,
ठाकरी भाषा...
कदाचित राजस्थानची...
तुझी मुळची..
'प्रबोधनकाराचे'प्रबोधन तुझ्यात उतरलच नाही,
कदाचित बापाच चुकल होत
'त्याने सत्याची बाजु घेतली'
त्यांच्या विचाराला तु मातीत गाडल रे...कायमच...
आज तुझा पुतळा उभारणार आहेत
आमच्या शुभेच्छा.....
तुझ्या पुतळ्याला...
कारण, आम्ही पुढच्या पिढीला सांगु तरी की,
'भगव्या रंगातला प्रत्येक माणुस साधु नसतो, कधी कधी ढोँगी
सोंग घेवुन बसतो'
म्हणुन...सावधान रहा... ढोँग्या पासुन
'बाळा' .....शेवटी.....
आज उपास सोडतो....कारण
आज घरात पीठ पण आहे आणि
मनात शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे विचार
' जिथं हिरवा, निळा, भगवा आनंदाने नांदत आहेत,
शांततेने...एकच पांढरा रंग...... होऊन.

04/07/2015

आधी शोभा डे

मग योगा डे

नंतर ताव डे

आता मुं डे

डे बाय डे

नविन धिंडव डे...

अनेक लफ डे.

एकेक ऊघ डे...

सगळे एकाच झाडावरची माक डे..
waiting for अच्छे डे

हेमा मालिनी की फोटो हर अखबार न्यूज चैनल वाले अपनी मुख्य खबर बना रहे है कितनी चोट लगी कब दवाई देनी है और कब छुट्टी मिलेगी...
03/07/2015

हेमा मालिनी की फोटो हर अखबार न्यूज चैनल वाले अपनी मुख्य खबर बना रहे है कितनी चोट लगी कब दवाई देनी है और कब छुट्टी मिलेगी, लेकिन किसी ने भी ऐक्सिडेंट में मारी गई उस बच्ची के प्रति अपनी सहानुभूति नहीं दिखाई। हेमा मालिनी का इलाज फोरटीस हॉस्पिटल में और घायलों का सरकारी हॉस्पिटल में यही हमारे देश का दुर्भाग्य है एक मासूम बच्ची ने अपना बचपन एक पल में खो दिया उसकी जान की कोई किम्मत नही।
वाह रे मेरे देश की मीडिया --!!
Plz share karo friends

मोदी जी कहा गये अछे दिन
02/07/2015

मोदी जी कहा गये अछे दिन

"" रक्ताचा इतिहास काळ्या शाईने पुसणारा बळवंत पुरंदरे ""......बळवंत पुरंदरे जर खरच इतिहासकार असतील तर त्यांनी मला फक्त एे...
27/06/2015

"" रक्ताचा इतिहास काळ्या शाईने पुसणारा बळवंत पुरंदरे ""......
बळवंत पुरंदरे जर खरच इतिहासकार असतील तर त्यांनी मला फक्त एेवढच सांगाव कि ..आत्ता पर्यंत आम्हाला शिवाजी महारांजांचा इतिहास शिकवताना तुम्ही लिहीलेलाच तथाकथित इतिहास शिकवला . मग परिक्षेत प्रश्ऩ विचारताना तुम्ही काय काय विचारले ..१) छत्रपती शिवाजी महारांजाच्या गुरूचे नाव काय ? पुस्तकातील उत्तर - दादोजी कोंडदेव ..२ ) छत्रपति शिवाजी महाराज कोणाविरूध्द लढले ? पुस्तकातील ऊत्तर - मुस्लिमांविरुध्
द, ३ ) पावन खिंड कोणी लढवली ? पुस्तकातील उत्तर - बाजीप्रभु देशपांडे , ४) तानाजी ला मदत करणाऱ्या घोरपडीचे नाव काय ? पुस्तकातील ऊत्तर - यशवंती , ५ ) छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा कोणकडुन मिळाली ? पुस्तकातील ऊत्तर - समर्थ रामदास स्वामी , ....
हा प्रश्ऩ ऊत्तराचा फंडा नक्की काय आहे तर ..समजुन सागांचे झाल्यास आम्हाला पाठ्यपुस्तकात जो इतिहास शिकवला गेला तो याच पुरंदरे सारख्या पिल्लांनी लिहलेला घुसडून सांगितला . मग आम्हांला वाटतं पाठ्यपुस्तकात सांगितला जातोय म्हटल्यावर खरच असेल ...पण वास्तविकता पाहिल्यानंतर व इतिहासाचे संशोधन केल्या नंतर असे पुरावे सह मी वरिल प्रश्ऩ असे विचारले गेले तर तमाम शिवभक्तांची रक्ताच्या इतिहासापासुन दिशाभुल करणे , व ब्राम्हणांचे स्थान मुद्दाम वाढवणे, हा खोडसाळ पणा पुरंदरे सारख्या विषारी सापांनी केला आहे. खरे पाहता पहिल्या प्रश्ऩाचे उत्तर सागांयचे झाले तर , शिवाजी महारांजाना युध्द कलेचे प्रशिक्षण हे स्वता सरदार शहाजी राजे व जिाजाऊनी दिले आहे , दुसऱ्या प्रश्ऩाचे उत्तर सागांयचे झाले तर या बामनी इतिहासकारांनी शिवाजी महाराजांचा इतिहास जातीय व धार्मीक मांडल्यामुळे शिवाजी हा फक्त मुस्लिमांच्या विरोधात लढला जाणीवपुर्वक ठासुन सांगितले , जाळीचे मोरे , अफजल खानाचा वकिल क्रुष्णा भास्कर कुलकर्णी , व खंडोजी खोपडा हे तर हिंन्दू मारले पण ते कधीच सांगितले नाहीत , सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे पावन खिंड लढवली कुणी ? अलिकडे झालेल्या संशोधनात असे आढळुन आले कि पावनखिंड लढवणारा वीर बहादुर सरदार हा बाजीप्रभु देशपांडे नसुन तो बाजीराव बांदल आहे . येथे पुरंदरे तुम्ही आमचे पुर्वज बादंल हे आडणाव का बरे बदलले हे सागांव ..दुसरा नतंरचा प्रश्ऩ असा कि तानाजीला गड चढण्यासाठी मदत करणारी घोरपड तिचे नाव काय ? हि तर निव्वळ शिवभक्तांच्या डोळ्यात धुळफेक आहे . नरवीर तानाजी कोंढाणा किल्ला घेण्यासाठी अमोवस्याच्या रात्री गेला असता तानाजी मालुसरे यांना कोणत्याही यशवंती नावाच्या घोरपडीने मदत केली नाही , य़शंवती घोरपडीने गडावर चढण्यास मदत केली वैगेरे वैगेरे या साऱ्या बाजार गप्पा आहेत , निव्वळ थाप्पा आहेत , त्रिकाल सत्य हे आहे कि , ज्यावेळी तानाजी मालुसरे हे गड सर करण्यासाठी गडाच्या पायथ्याशी आले , तेव्हा त्यांच्या बरोबर एक सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात राहणारा यशवंत घोरपडे नावाचा दगड कपारीतुन चढणारा निडर जिगरबाज मावळा होता, त्या यशवंत घोरपडे नावाच्या मावळ्याने आपल्या कंबरेला दोर बांधले व घोरपड चढावी तसा तो यशवंत घोरपडे गडावर काही क्षणातच चढला , नतंर त्याने कंबरेचे दोर हे गडावरील एका दणकट झाडाला बांधले व गडावरुन हळुहळु एकमेंकाना एक एक दोर बांधुन खाली सोडला ....नतंर सगळे मावळे दोराच्या सहाय्याने वर आले . पण पुरंदरे तुम्ही यशवंत घोरपडे या जिगरबाज मावळ्याच्या नावाच्या जागी घोरपड हे कल्पित पात्र का बरे घुसवले ...? . पुढे बळवंत पुरंदरे काय तोंड फाक्तात तर कि काय म्हणे शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा हि समर्थ रामदास स्वामी याच्यां कडुन मिळाली , हा ही खोडारडेपणा जातीसाठी सोडला नाही. ज्या ज्या वेळी शिवाजी महाराज यांच्यावर आक्रमणं आली , आग्रा कैदेत दगाबाजी झाली , किवां राज्याअभिषेकावेळी अशा अनेक महत्वाच्या वेळी हा रामदास शिवाजी महाराजांसोबत कसा काय नव्हता ? राज्याभिषेकाला गुरू नसणं हे काय गुरूचं लक्षण नव्हे ..व अफजल खान स्वराज्यावर चालुन आला तेव्हा रामदासाच्या जातीतलाच खानाचा वकिल क्रुष्णा कुलकर्णी खानाची बाजु घेत शिवाजी राजांवर चालुन येत पहिला वार केला , तेव्हा रामदासाने स्वजातीतल्याच त्याला समजुन का सांगितले नाही , तेव्हा हा नाटकी डुप्लिकेट गुरू कोठे गेलता , आणि अशा पळपुठ्या रामदासाला पुरंदरे तुम्ही शिवाजी महाराजांच्या गुरू पदी बसवता लाज वाटली नाही का ? कशी वाटेल कारण शिवाजी महारांजानी निर्माण केलेल्या स्वराज्याचे आजच्या भाषेत क्रेडिट हे स्वताच्या बामन जातीला द्यायचे असल्याने पुरंदरे तुम्ही इतिहासात शिवाजी महाराज व रामदासाची भेट झाली नसतानाही , तुम्ही डुप्लिकेट गुरूची डुप्लिकेट भेट घडवुन आणली, फक्त कागदावर काळ्या रेघोट्या आेढुनच हा सडका विचार तुम्ही मांडला . तुम्ही मांडलेल्या रामदासाच्या जागी संत तुकोबाराय होते पण तुमच्यातल्या इतिहास बदलु बहादरांनी संगणकिय युगात तुकाराम महाराज हटवले व शिवाजी महाराज याच्यां जवळ हा ऊघडा नागडा लग्न मंडपातुन पळुन जाणारा असमर्थ रामदास ऊभा केला . पुरंदरे तुम्हाला एक सांगतो , आजकाल संगणकावर मलाही माझा फोटो अमेरिकेच्या बराक ओबामा यांच्या बरोबर गळ्यात गळे घातलेला पाहिजे तसा बनवता येतो , मनात आलं तर सोनाली कुलकर्णी , माधुरी दिक्षित , ऊर्मिला मार्तोडकर , पुनम पांडे , विद्या बालन बरोबर मला माझे स्वताचे फोटो पाहिजे तसे बनवता येतात , पण आम्हाला याची गरज भासत नाही , कारण आम्ही " सस्ती चिजों का आौर बजार मे बिकती चिजों का शौक नही रखते " तुमच्याच सडक्या मेंदुने रामदासाला शिवाजी महाराजाजवळ सगणंकच्या आधारे फोटो शाँप मधुन ऊभा केले , कारण एकटा रामदास दुनियेला दाखवला तर कुत्री मांजरं सुध्दा हुकूंनही बघणार नाही , तुम्हा पुऱ्या महाराष्ट्राची नस माहित असल्याने तुम्ही संत तुकोबाचे महत्व कमी कऱण्यासाठी व शिवरांयाच्या पराक्रमाचे क्रेडिट घेण्यासाठी रामदास व शिवाजी महाराज फोटो शाँप मधुन एकत्र करुन भोळ्याभाबड्या शिवभक्तानां येड्यात काढण्याचे धंदे सुरू केले , बळंवत पुरंदरे लिखीत डुप्लिकेट रामदासावर अधिक संशोधन केल्यास असे आढळते कि , सत्यशोधकी साहित्याचा इतिहास-भाग पहिला या मध्ये लेखक विचारवंत डाँ. श्रीराम गुंदेकर पान नंबर २८३ वर असं लिहीतात कि " शिवाजी महाराज हे तुकारामाचे उपदेश एैकण्यास येत असत , त्यामुळे त्यांची किर्तने हि लोकप्रिय होत गेली , त्याच्या किर्तनावर लोक अमर्याद प्रेम करू लागले , स्वराज्याच्या कानाकोपऱ्यात तुकोबाच्या लोकप्रियतेची वार्ता पसरली व ती शिवरायांच्याही कानी पडत असे , त्यामुळे आदिलशहाचा गुप्तहेर असणारा हा रामदास हवाल दिल झाला , गुरूपणा फोल ठरला , त्यामुळे सनातनी मंडळी विथरली ,संतापली ,आगपाखाड करु लागली , त्यात तुकोबाची वाक्य शैली , वाक्य सामर्थ्य , अप्रतिम व ऊत्क्रुष्ट होती , लोकमताला , लोकमनाला अनुकूल वळण देणारी होती , आणि परिवर्तन करण्याचे सामर्थ्य अशाच लोकांच्या अंगी असते , रामदास तुकारामाचे किर्तन ऐकत असे , पंढरपरलाही त्याला जावे लागत असे , याचा अर्थ रामदासाला तुकोबाचे मोठेपण मान्य करावेच लागले , रामदासाने तुकारामाचे किर्तन एेकल्यानंतर धन्यऊदगार काढले आहेत , रुपकातुन रचना करुन त्यानी आपली भावना व्यक्त केली आहे ( संदर्भ - पाटिल मुकंदराव : होळीची पोळी प्रकरण ६ वे , दिनमित्र , दि. १० मे १९९१ प्र, ०३) एेवढा सत्य इतिहास जो रामदास तुकोबारांच्य किर्तनात बसत होता त्या रामदासाचे गुरू हे मग संत तुकोबारायांना म्हणायला काहिच वावग ठरणार नाही , बळवंत पुरंदरे एेवढा सत्यवादी इतिहास तुम्ही व तुमच्या रामदासी बैठकवाल्यानी कधी का बरे सांगितला नाही, तुमच्या सारख्या नाटकी , ढोंगी कल्पित डुप्लिकेट लेखकांनी तर आमचा रक्ताचा , वारकऱ्याचां , धारकऱ्याचां इतिहास हा काळ्या शाईने पुसला , अन तरिही तुम्ही लाज नसल्या सारखे महाराष्ट्र भुषण हा मानाचा सन्मानाचा पुरस्कार मुकाट्या स्विकारताय , पुरस्कार जाहिर झाल्या पासुन तुमच्यावर एेवढी टिका झाली , पण कधीतरी तुम्ही ते मुद्दे खोडुन दाखवा , नाही तेव्हा दंगली पेटवताना लय तोंड फाकले आत्ताच का दातखिळ बसली , तुम्हीच रक्ताचा इतिहास पाठ्यपुस्तकातुन काळ्या शाईने पुसला त्यामुळे तुम्ही या संबध इतिहासाचे व संबध शिवभक्तांचे गुन्हेगार आहात .
सुचना - सर्व वाचकांना एक विनंती आहे कि लेख वाचुन झाल्यानंतर पुढे पाठवा , पण लेखकाचे नाव बदलण्याची गद्दारी करु नका ,

"शाळा पाहिजे"नको मनुचे शासन आम्हाफुले शाहू आंबेडकर पाहीजेनको मंदीरे मज्जिती आम्हाशिकायला शाळा पाहीजेकोरडीच सावत्र माया न...
25/06/2015

"शाळा पाहिजे"

नको मनुचे शासन आम्हा
फुले शाहू आंबेडकर पाहीजे
नको मंदीरे मज्जिती आम्हा
शिकायला शाळा पाहीजे
कोरडीच सावत्र माया नको
सख्या आईचा लळा पाहीजे

आश्वासनाची उधळण सारी
आदर्शाच्या गप्पा भारी
फोटो सेशनचा भारत नको
पोटाला एकवेळ ची भाकर पाहिजे
माजलेल्या भ्रष्टाचाराला आळा पाहिजे
नको मंदिरे मज्जिती आम्हा
शिकायला शाळा पाहीजे

धर्म देवाच्या नावाखाली लुट सारी
किती दिवस चालविणार ही भोंदू बाबागिरी
तुम्हाला धडा शिकवायला
पुन्हा एकदा गाडगेबाबा पाहिजे
विवेकशिलतेचा फुलवाया मळा पाहिजे
नको मंदिरे मज्जिती आम्हा
शिकायला शाळा पाहिजे

छत्रपतीचे स्वराज्य पुन्हा एकवार पाहिजे
नको मंदिरे मज्जिती आम्हा
शिकायला शाळा पाहिजे.

Address

Thakur Wadi
Palghar
401103

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vangaon Political Group posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share