30/04/2026
हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळालेल्या मुंबई-महाराष्ट्राच्या अस्मितेची जाणीव ठेवून आज पुन्हा एकत्र उभं राहण्याची वेळ आली आहे. आपल्या हक्कांसाठी आणि महाराष्ट्रासाठी जागं व्हा!
महाराष्ट्र धर्म वाढवावा! जय महाराष्ट्र!