30/03/2024
व्वा रे सातपुते ..काय तुझी भाषा ...तुमचे गेली तीन दिवस मी भाषण अथवा प्रेसला दिलेली मुलाखत बघतोय ... काहीच तुम्ही मी अनुसूचित जाती साठी असणाऱ्या राखीव मतदार संघातून निवडणूक लढतो आहे ..असे वक्तव्य केले नाही . प्रत्येक वेळ जो काळ मागास प्रवर्गातील लोकांना त्रास देणारा होता ..तेव्हा सुशील कुमार शिंदे यांनी त्यातून आपला मार्ग काढला .. तुम्ही सांगितले की रस्ते आम्ही किती कोटींचे केले .पण एकच गोष्ट लक्षात घ्या ..आज संपूर्ण महाराष्ट्र मध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांचे मिळून सर्वाधिक टोल आमच्या सोलापूर मध्ये आहे..पुढे खूप बोलण्यापेक्षा जो अक्कलकोट येथील जाणारा रस्ता वलसंग येथे कुणाचे राज्य आहे ..मी उघड बोलतोय ..आपल्या अक्कलकोट येथील आमदार साहेब यांचे ..फक्त वकृत्व बोलून काहीच मिळणार नाही ..कोणीतरी पाळलेला पोपट जसा मालक सांगेल असे बोलत असेल ..तसे सोडून द्या .. हेच केंद्रीय गृहमंत्री होते ज्यांच्या काळात अब्दुल कसाब आणि अफजल गुरु यांना यांना फाशी देण्यात आली ..पण जम्मू काश्मीर आजिबात पेटले नाही कारण यांनी ती दक्षता घेतली .. भटाच्या नादीला लागू नका.. स्वतः विचार करून बोला ..नाहीतर आमच्या सारखे हजारो केडर आहेत. .जे तुम्हाला जागोजागी सडेतोड उत्तर देतील .. तुमचा पराभव नक्की आहे ..फक्त आम्हाला मध्ये घेवू नका . नाहीतर आम्ही सर्व बोललो तर ..तुमची अनामत रक्कम ही जप्त होईल ..
जय भीम
जय महाराष्ट्र
नितीन गंगावणे
भीमसैनिक