02/06/2026
मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही कायमस्वरूपी 'भावांतर योजना' लागू करावी. जर बाजारभाव हमीभावापेक्षा (MSP) कमी झाला, तर त्या फरकाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावी. यामुळे बाजारातील चढ-उतारांपासून शेतकऱ्यांना संरक्षण मिळेल.
📍-कास्तकार फाऊंडेशन कार्यालय..